Monday, June 11, 2007

आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन होते........वर वर कितीतरी सोप्पा वाटला तरि ह्याच उत्तर सहज देता येत नाही...चक्रवायला होत नाही क??!आठवणींचहि तसच काहितरि असत..कुठून सुरु होतील आणि कुठे संपतील काहिच सांगता येत नाहि.आणि त्यातच खरि गंमत लपलेलि असते नाहि का!!....बर आठवणी एखाद्या कुपित बन्द करुन पण ठेवता येत नाहि. तुम्ही कितिहि टाळल तरि त्या तुम्हाला कधी ना कधी बरोबर त्यांच्या सोबत घेउन जातात..बऱ्याचदा मन मोथ्या आनन्दाने जाते येतान मात्र पाउल अडत आणि अश्रु बान्ध सोडुन पळतातकितिहि अदवल , लपवल तरि उरि दातुन येतच ना!!!....
--Tush